मराठी अनुदिनी लेखकांस सूचना
प्रिय मायबोलीत लिहिणारे लेखक हो,
मराठी भाषे साठी आणखी एक ब्लाग् "एग्रीगेटर" आला आहे, तो म्हणजे www.blogwani.com
भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला
भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला
http://www.physorg.com
या संख्या कोणत्या ?
'प' ही पाच अंकी संख्या आहे.
** तिचा पहिला अंक (दशसहस्र) प मधे शून्य(०) हा अंक किती वेळा आहे ते दाखवितो.
**तिचा दुसरा अंक (सहस्र) प मधे एक (१) हा अंक .........,,..........................
**..... तिसरा अंक (शतक) ....,,...दोन(२) ..................,,..........................
पंचांग
![]() |
पंचांग |
"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे".
"मुंज" (यज्ञोपवीत संस्कार) केल्याने खरंच अक्कल येते का?
जसे प्रश्न "आजानुकर्ण" ह्यांना सतावतात, तसेच मलाही काही प्रश्न विद्वानांना विचारवेसे वाटतात, त्यातलाच हा एक - वयाने मोठी मंडळी सतत सांगत असतात कि "ह्याची मुंज लवकरच करून टाक, म्हणजे अक्कल येईल", आजतागायत मला ह्याचे अर्थ कळले नाही।
गीत मेघदूत ..२
राम राम मंडळी,
तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
तर्कक्रीडा: ४३: गोपालन
"एका गोपालाकडे पंचवीस (२५) गाई आहेत. तो आता वृद्ध झाला आहे. त्याला पाच मुलगे आहेत."
"त्याने पंचवीस गाई पाच मुलांना समसमान वाटून टाकाव्या. आपण निवृत्त व्हावे. "
" घाई करू नका. पुरते ऐका. प्रत्येक गाईच्या गळ्यात एक एक बिल्ला आहे"
तर्कक्रीडा:४२: तीन भावंडे
.......प्रा.राकाविधु यांना तीन अपत्ये आहेत. मधली कन्या संपुनीता, तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा भाऊ सर्वोत्तम, आणि तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान भाऊ सद्वर्तन. या भावंडांत दोन दोन वर्षांचे अंतर आहे.
प्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का?
'आता तुम्ही मोठे झालात. शिंगं आली ना...' सर्व साधारण माणसाच्या घरात बर्याच वेळा कानावर येणारे हे वाक्य.