उबंटु अनुभव
मी सॉफ्टवेअर इंजिनियर नसल्याने माझा संगणकीय संबंध हा ऑफिस ऍप्लिकेशन्स, जीआयएस्, थोडेफार (उगाचच) वेब ऍप्लिकेशन्स इत्यादी पुरता मर्यादीत असतो.
हे असंच चालायचं. ( आंदोलन मासिक फेब्रु.२००९).
* जगात ज्यांना पुरेसे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही असे ३३% म्हणजे ६५ कोटी लोक भारतात आहे.
* अमेरिकेतही १३% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आताच्या मंदीमुळे हे प्रमाण २०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके - २
"माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग-भेद... आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांई पीडीत असणार्यांच्यातले भेद ...
मराठी पाऊल अडते कुठे !
`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते.
भावनिक ठेव (इमोशनल बँक अकाउंट)
नेहमी रागावणारा माणूस रागावला तर त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. बर्याच वेळा उशीरा येणारा कर्मचारी वरिष्ठांची बोलणी खातो.